नचापि भेदे भावानां ग्रहणं ज्ञानमेव वा ।
संयोगेनोपपद्येत यदि दृष्ट्यादिना भवेत् ॥१०१॥
nacāpi bhede bhāvānāṃ grahaṇaṃ jñānameva vā |
saṃyogenopapadyeta yadi dṛṣṭyādinā bhavet
तसेच, भावांमध्ये (वस्तूंमध्ये खरा) भेद असेल, तर त्यांचे ग्रहण — अथवा ज्ञानच — (निव्वळ इंद्रिय-)संयोगाने संभवणार नाही, मग ते दृष्टी इत्यादींमुळे (झाले असे) मानले तरी.